मुद्द्याची गोष्ट तर
ऐकायलाही मिळत नाही.
निवडणूका कोणत्या आहेत?
हे सुद्धा कळत नाही.
त्यांची खात्री अशी की,
जनता तर पागल आहे !
म्हणूनच कळीच्या मुद्द्यांना
बेमालुमपणे बगल आहे !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment