Saturday, October 10, 2009

प्रश्नांकीत राजकारण

****** आजची वात्रटिका *****
************************

प्रश्नांकीत राजकारण

नवे प्रश्न बाजूला ठेवुन
जुनेच प्रश्न उगळीत असतात.
पाहिजे तेंव्हा,पाहिजे ते
प्रश्न नव्याने चिघळीत असतात.

एकदा प्रश्न चिघळला की,
लोकनायक ठरणे सोपे जाते !
लोक अस्थिर असले की,
लोकांवर राज्य करणे सोपे जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...