आजची वात्रटिका
----------------------------
पुन्हा पुन्हा ‘बळी’ नको !
बळीराजाचे स्वप्न सारे
क्षणात धुळीला मिळत असते.
उठसूठ ‘बळी’जाण्याची सजा
राजा बळीला मिळत असते.
मनात आले तर हाती खुट्टॆ घेऊन
बळीराजा उट्टे काढू शकतो !
अयुष्याशी खेळणारांना
तो पाताळात धाडू शकतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका
18 मे 2012

No comments:
Post a Comment