Sunday, December 20, 2020

पत्रास कारण की,

आजची वात्रटिका
------------------------
पत्रास कारण की,
दोघांच्या चढाओढीत
तिसऱ्याचे मरण आहे.
दिल्लीच्या पत्राचे,
हेच खरे कारण आहे.
दिल्लीच्या पत्राचा
मुंबईत गाजावाजा आहे !
विरोधकांच्या हातात,
आयताच बेंडबाजा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6006
दैनिक पुण्यनगरी
20डिसेंबर2020

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...