Sunday, January 30, 2011

भेसळीचा कारभार

भेसळीची भीती कुणाला?
भेसळखोर बेदरकार आहे.
मुंबई असो वा दिल्ली
भेसळीचेच सरकार आहे.

जसे काय भेसळ म्हणजे
जीवनाचा अविभाज्य घटक आहे?
भेसळीच्या कारभाराची
लोकशाहीलाही चटक आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

विलीनीकरणाचा मुद्दा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- विलीनीकरणाचा मुद्दा इकडूनही मुद्दा ताणला जातो, तिकडूनही मुद्दा ताणला जातो. विलीनीकरणाच्या कढीला, प...