दिल्लीतले पाहूनच
गल्लीतले शिकत असतात.
खासदार विकतात म्हणूनच
ग्राम पंचायत सदस्य विकत असतात.
दिल्लीचा आदर्श असा
गल्लोगल्ली पाळला जातो आहे!
कुठे ग्राम पंचायत लिलाव,
कुठे पक्षादेश टाळला जातो आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड) .
आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...