Saturday, April 25, 2009

राजकीय आगडोंब

******* वात्रटिका********
*********************

राजकीय आगडोंब

राजकारणी देतात पेट्वून
मग गावं धगधगत राहतात
पेटलेल्या ज्वालांची मजा
मनसोक्तपणे बघत राहतात.

आपण पेटवले गेलोय
हे गावांनाही कळालेले असते !
तोपर्यंत गावांचे गावपण
मुळासकट जळालेले असते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

No comments:

आचार विचार .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- आचार विचार भ्रष्टाचाऱ्यांच्या अनुभवातून, इतरांनीही काही शिकावे लागते. खाणारा कोणीही असला तरी, त्या...