आयात-निर्यातीच्या धोरणामागे
जागतिक कारण आहे.
शेतकर्यांचे आयुष्य मात्र
सरकारकडे तारण आहे.
पिकांची निर्यात करा,
नाहीतर आयात करा !
पण शेतकर्यांच्या आत्महत्या
आपल्या कह्यात करा !!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
No comments:
Post a Comment