महाराष्ट्राकडून महाराज्याकडे
हाच संकल्पाचा अर्थ आहे.
मंत्री आणि आमदारांना वाटतेय
हा संकल्पच व्यर्थ आहे.
एवढे मात्र कबूल की,
हा अर्थसंकल्प शिलकी आहे!
विरोधकांपेक्षा सहकार्यांचीच
प्रतिक्रिया कितीतरी बोलकी आहे!!
- सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
No comments:
Post a Comment