आजची वात्रटिका
----------------------
वर्षांतर
पिल्याशिवाय आणि पाजल्याशिवाय,
जुने जात नाही आणि नवे येत नाही.
बाटली आणि ताटलीशिवाय,
निरोप आणि स्वागतही होत नाही.
निरोप आला आणि स्वागताला,
ग्लास बाटल्यांचा खळखळाट असतो!
ज्यांना निमित्त हवे असते,
त्यांचा तर खरा फळफळाट असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8135
दैनिक झुंजार नेता
30डिसेंबर2022
Subscribe to:
Post Comments (Atom)
निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment