Sunday, February 23, 2020

टाळीचे वाक्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
टाळीचे वाक्य
समाजकारण हा विषय
बोलण्यापूरताच उरला आहे.
सत्ताकारण हा एकच अजेंडा,
राजकारणात मुरला आहे.
राजकारणातून समाजकारण,
हे फक्त टाळीचे वाक्य आहे !
सत्ताकांक्षा वाढल्याने वाटत नाही,
यापुढे ते कुणाला शक्य आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5725
दैनिक पुण्यनगरी
23फेब्रुवारी 2020

No comments:

दैनिक वात्रटिका26एप्रिल2024....वर्ष- तिसरे..

दैनिक वात्रटिका 26एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -324वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1N42gbSXBLD3hpxa6K1aUN...