आजची वात्रटिका
------------------------
'दळ' भद्री
जसे राजकारण भद्र असते,
तसे राजकारण अभद्र नसते.
पुढे जावून सांगायचे तर,
राजकारण दळभद्र असते.
दळभद्री लोकांकडूनच मग,
नैतिकता पायदळी तुडवली जाते!
आपल्याबरोबर लोकशाहीचीही!
खिल्लीवर खिल्ली उडवली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6351
दैनिक पुण्यनगरी
14डिसेंबर2021
No comments:
Post a Comment