----------------------------
चित्ताकर्षण
काल वेगळे सरकार होते,
आज वेगळे सरकार आहे.
लोक काय म्हणतात?
यांची कुणाला दरकार आहे ?
भारत बदलतो आहे,
हे तर चित्ताकर्षक वाक्य आहे!
काल सोडलेल्या कबुतरांमुळेच,
आज हे सारे शक्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6584
दैनिक पुण्यनगरी
19सप्टेंबर 2022
1 comment:
Ok
Post a Comment