आजची वात्रटिका
---------------------
शाब्दिक गोंधळ
कुणी म्हणतो बंड आहे,
कुणी म्हणतो उठाव आहे.
आमची मागणी म्हणजे,
शाब्दिक गोंधळ हटाव आहे.
बंड आणि उठाव म्हणजे,
निव्वळ शाब्दिक गोंधळ आहे !
लोकांना पक्के माहीत आहे,
नेमके कोण किती शिंदळ आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6539
दैनिक पुण्यनगरी
25जुलै 2022
No comments:
Post a Comment